गोआ मुक्ती दिन

      महत्त्वाच्या घटना

१९२७: राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.
१९४१: दुसरे महायुद्ध – अ‍ॅडॉल्फ हिटलर जर्मन सैन्याचे सरसेनापती बनले.
१९६१: पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.
१९६३: झांजिबारला युनायटेड किंगडमकडून स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.
१९८३: ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन फिफा वर्ल्ड कप चोरीस गेला.
२००२: व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१८४८: इंग्लिश लेखिका एमिली ब्राँट . (जन्म: ३० जुलै १८१८)
१८६०: लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे –डलहौसी –भारताचा गव्हर्नर जनरल (१८४८-१८५६), त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते स्थापन करुन सुमारे
३,४०० किमी लांबीचे रस्ते केले. टपाल व तार यांची सेवा सुरू केली. मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाला. (जन्म: २२ एप्रिल १८१२)
१९१५: जर्मन मेंदुविकारतज्ञ अलॉइस अल्झायमर. (जन्म: १४ जून १८६४)
१९२७: क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल . (जन्म: ११ जून १८९७)
१९२७: क्रांतिकारक अश्फाक़ुला खान. (जन्म: २२ ऑक्टोबर १९००)
१९९७: स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेन्द्र बारलिंगे. (जन्म: २० जुलै १९१९)
१९९७: सोनीचे सहसंस्थापक मासारू इबकू . (जन्म: ११ एप्रिल १९०८)
१९९८: भावगीतगायक जनार्दन विठ्ठल तथा जे. एल. रानडे.
१९९९: रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी. (जन्म: २४ मे १९३३)
२०१४: भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक एस. बालसुब्रमण्य. (जन्म: २८ डिसेंबर १९३५)