एप्रिल फूल्स दिन

उत्कल दिवस, ओरिसा

ठळक घटना

१६६९: उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.

१८८७: मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.१८८२ : पोस्टखात्याची बचत सेवा योजना सुरु झाली.

१८९५: भारतीय लष्कर स्थापन झाले.

१९२४: रॉयल कॅनेडियन हवाई दल स्थापन झाले.

१९२८: पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला.

१९३३ : भारतीय विमानदलाची स्थापना.हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे उड्डाण.

१९३५ : भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.

१९३६: ओरिसा राज्याची स्थापना झाली.

१९३७: रॉयल न्यूझीलंड हवाई दल स्थापन झाले.

१९५५: गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.

१९५७: भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.

१९६९ : भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरु झाले.

१९७३: कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरूवात झाली.

१९७६: ऍपल इंक. कंपनी ची स्थापना झाली.

१९९०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्‍न प्रदान.

२००४ : गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.

जन्म/वाढदिवस

१५७८ : रक्ताभिसणाचा महत्त्वाच शोध लावणारा, वैदयकशास्त्राचा महान इंग्लिश संशोधक विल्यम हार्वे.(मृत्यू: ३ जून १६५७)

१९२० : पंडित रविशंकर यांचा जन्म

१९४१ : भारतीय क्रिकेट संघाचे नायक, अजित वाडेकर यांचा जन्म.

१८८९ : केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.

१५७८: मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचा जन्म.

१६२१: शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १६७५)

१८१५: जर्मनीचे पहिले चॅन्सेलर ऑटो फॉन बिस्मार्क यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १८९८)

१८८९: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९४०)

१९०७: भारतीय धार्मिक नेते व समाजसेवक शिवकुमार स्वामी यांचा जन्म.

१९१२: हिन्दगंधर्व पण्डित शिवरामबुवा दिवेकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९८८)

१९३६: आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा जन्म.

१९४१: भारतीय क्रिकेट संघाचे नायक अजित वाडेकर यांचा जन्म.

मृत्यू/पुण्यतिथी

१९८४: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास . (जन्म: ४ एप्रिल १९०२ – कोल्हापूर, महाराष्ट्र)

१९८९: समाजवादी, कामगार नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते एस. एम जोशी (श्रीधर महादेव जोशी) (जन्म: १२ नोव्हेंबर १९०४)

१९९९: भारतीय टपालखात्याच्या पिनकोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे निधन.

२०००: कवयित्री संजीवनी मराठे याचं निधन.(जन्म: १४ फेब्रुवारी १९१६)

२००३: गायक, नट प्रकाश घांग्रेकर.

२००६: बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर .

२०१२: भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व BCCI चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९२१)

१९८४: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १९०२ – कोल्हापूर, महाराष्ट्र)

२००६: बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर. (जन्म: ११ डिसेंबर १९२५)

२०१२: भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे . (जन्म: १८ मार्च १९२१)

२०१६: प्रसिद्ध हिंदी टीवी अभिनेत्री प्रत्युषा बनर्जी