१८१६: इंडियाना हे अमेरिकेचे १९ वे राज्य बनले.
१९३०: सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक जाहीर.
१९४१: दुसरे महायुद्ध –जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४६: युनिसेफ (UNICEF) ची स्थापना.
१९६७: कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली..
१९७२: अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
१९९४: अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.
२००१: चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश.
२००६: अंतराळवीर सुनिता विल्यम आय. एस. एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली.

१७८३:रघुनाथराव पेशवा (जन्म: १८ ऑगस्ट १७३४)२०१५: भारतीय चित्रकार आणि मूर्तिकार हेमा उपाध्याय .
१९७१: मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड. (जन्म: २६ नोव्हेंबर १९०२)
१९८७: गुरूनाथ आबाजी तथा जी. ए. कुलकर्णी –साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गूढकथालेखक (जन्म: १० जुलै १९२३)
१९९२: भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक पं. महादेवशास्त्री जोशी .
१९९८ : रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप –ए मेरे वतन के लोगो या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्‍या रचनेमुळे
आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी (जन्म: ६ फेब्रुवारी १९१५)
२००१: रामचंद्र नारायण दांडेकर –
भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (जन्म: १७ मार्च १९०९)
२००१: झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान मेन्झा चोना . (जन्म: २१ जानेवारी १९३०)
२००२: नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला –कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (जन्म: १६ जानेवारी १९२०)
२००४: एम. एस. सुब्बुलक्ष्मी –विख्यात शास्त्रीय गायिका (जन्म: १६ सप्टेंबर १९१६)
२०१३: भारतीय तत्त्ववेत्ता आणि विद्वान शेख मुसा शरीफी.