१६०५: मुघल सम्राट जहांगिर यांचा राज्याभिषेक झाला.
१८५१: विल्यम लसेल यांनी उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.
१८५७: शेफील्ड एफ.सी. हा जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लब शेफील्ड, इंग्लँड येथे सुरु झाला.
१९०१: एनी एडसन टेलर हे नायगारा धबधब्यात बॅरल मधून उडी मारणारे पहिले व्यक्ती ठरले.
१९०९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्‍याचा उत्सव साजरा केला.
१९४५: संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
१९४९: युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयाचे काम सुरु झाले.
१९६३: देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
१९६४: उत्तर र्‍होडेशियाला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.
१९७२: दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी सकाळ रिलीफ फंड या संस्थेतर्फे दत्तक बैल योजना सुरू करण्यात आली.
१९८४: भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.
१९९७: सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
२०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
२००३: कॉनकॉर्ड विमानची शेवटची व्यावसायिक उड्डाण झाली.
२०१६: सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी.

१६०१: डच खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे . (जन्म: १४ डिसेंबर १५४६)
१९२२: कॅडबरी चे संस्थापक जॉर्ज कॅडबरी. (जन्म: १९ सप्टेंबर १८३९)
१९४४: रेनॉल्ट कंपनी चे संस्थापक लुई रेनॉल्ट. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७७)
१९७९: अबारथ कंपनी चे संस्थापक कार्लो अबारट. (जन्म: १५ नोव्हेंबर १९०८)
१९९१: स्टार ट्रेक चे निर्माते जीन रोडडेबेरी. (जन्म: १९ ऑगस्ट १९२१)
१९९१: ऊर्दू कथा व पटकथा लेखिका इस्मत चुगताई . (जन्म: १५ ऑगस्ट १९१५)
१९९२: मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले. (जन्म: १९ फेब्रुवारी १९१९)
१९९५: पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माधवराव साने .
२०११: लिस्प प्रोग्रॅमिंग लँग्वेज चे जनक जॉन मॅककार्थी. (जन्म: ४ सप्टेंबर १९२७)
२०१३: प्रबोधचंद्र तथा मन्ना डे –पार्श्वगायक. सीमा, बरसात कीरात, दो बिघा जमीन, देख कबीरा रोया आदी
चित्रपटांतील त्यांची गाणी गाजली होती. (जन्म: १ मे १९१९)
२०१४: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते एस. एस. राजेंद्रन .
२०१७: गिरिजा देवी ,बनारस घराण्याचा वारसा चालविणाऱ्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. शास्त्रीय व उपशास्त्रीय
संगीत गायनासाठी, तसेच ठुमरीला अधिक समृद्ध स्थान देण्यासाठी विशेष ओळखल्या जात.( जन्म: ८ मे, १९२९ )