१८९८: हॅनीबल गुडविन यांनी सेल्यूलॉइड फोटोग्राफिक फिल्म चे पेटंट घेतले.
१९२२: लिबियातील अझिजिया येथे ५७.२ डिग्री सेल्सियस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
१९४८: ऑपरेशन पोलो –विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.
१९८५: सुपर मारियो गेम जपान मध्ये प्रकाशित झाला.
१९८९: आर्च बिशप डेस्मंड टुटू यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण अाफ्रिकेत विशाल मोर्चा काढला.
१९९६: महिला आणि बालकल्याणासाठी लक्षणीय कामगिरी बजावणार्‍या महिलेला देण्यात येणारा श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार
ज्येष्ठ समाजसेविका आणि स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्या श्रीमती इंदुमती पारिख यांना देण्यात आला.
२००३: ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.
२००३: मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.
२००८: दिल्लीतील बॉम्बस्फोटांत ३० ठार, १३० जण जखमी झाले.

८१: रोमन सम्राट टायटस . (जन्म: ३० डिसेंबर ३९)
१८९३: पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद . (जन्म: ३ जुलै १८३८)
१९२८: सुप्रिसद्ध हिंदी कवी श्रीधर पाठक . (जन्म: ११ जानेवारी १८५८)
१९२९: लाहोर कटातील क्रांतिकारक जतिन दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा ६३ व्या दिवशी मृत्यू झाला. (जन्म: २७ आक्टोबर १९०४)
१९७१: केशवराव त्र्यंबक दाते –चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक. महाराष्ट्र नाटक मंडळी या संस्थेच्या नाटकांमधून त्यांनी काही
स्त्री नायिकांच्या भूमिका केल्या. (जन्म: २४ सप्टेंबर १८८९ – अडिवरे, रत्‍नागिरी, महाराष्ट्र)
१९७३: भारतीय कवी आणि तत्त्ववेक्षक सज्जाद झहिर . (जन्म: ५ नोव्हेंबर १९०५)
१९७५: भारतीय गायक आणि संगीतज्ञ मुदिकॉन्दाम वेंकटरम अय्यर. (जन्म: १५ ऑक्टोबर १८९७)
१९९५: प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४), आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश्वर नियोग. (जन्म: ७ सप्टेंबर १९१५ – कमरफादिया, शिवसागर, आसाम)
१९९७: लालजी पाण्डेय तथा अंजान –हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार (जन्म: २८ आक्टोबर १९३०)
२००४: गर्भनिरोधक गोळी चे संशोधक लुइस ई. मिरमोंटेस . (जन्म: १६ मार्च १९२५)
२०१२: भारताचे २१ वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा. (जन्म: २५ नोव्हेंबर १९२६)